Thursday, August 21, 2025 04:41:49 AM
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 ते 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-07-22 18:43:05
यामध्ये कर्करोग, मधुमेह, पोटाचे विकार, अल्सर आणि गंभीर संसर्ग यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. या किमती निश्चित केल्याने रुग्णांना आवश्यक औषधे योग्य किमतीत मिळण्यास मदत होईल.
2025-07-17 14:32:09
या योजनेद्वारे, जर अतिवृष्टी किंवा पुरामुळे पीकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनासाठी अर्ज करावा लागतो.
2025-06-29 20:11:51
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीवरून सरकारने न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया, विजय बिश्नोई आणि ए.एस. चांदुरकर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
2025-05-29 20:15:33
केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका, कार्यालये, रेल्वे, विमा कंपन्यांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली गेली आहे. नागरिकांना मातृभाषेत सेवा मिळेल.
Avantika parab
2025-05-27 15:57:57
डिजिटल इंडिया अंतर्गत त्यांच्या सेवा आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन प्रणाली नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे.
2025-05-16 18:52:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते पाकड्यांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करायला तयार असल्याचे म्हणत आहेत.
Amrita Joshi
2025-05-03 14:35:50
न्यायालयाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, उल्लू, एएलटीटी आणि फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाणाऱ्या अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याचे निर्देश दिले.
2025-04-28 18:02:45
केंद्र सरकारकडून सभागृहात मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला शरद पवार गटाने पाठिंबा दिला.
Gouspak Patel
2025-04-03 18:43:41
केंद्र सरकारने श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-01 14:03:17
8th Pay Commission Salary Calculator : आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढेल? जाणून घ्या सविस्तर माहिती...
2025-02-20 17:09:19
पेटंट मुख्यालय स्थलांतरावरून गोयल-आदित्य ठाकरे यांच्यात वाद-प्रतिवाद
Manoj Teli
2025-02-15 12:04:24
१००% मतदान अनिवार्य करायला पाहिजे, आणि जे लोक मतदानासाठी जात नाहीत, त्यांच्या सुविधांचा वापर सरकारने बंद करावा.
2024-12-13 10:22:47
आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी एकूण 1 हजार 115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
2024-11-27 09:28:52
केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कमांडो पथकाला अर्थात एनएसजीला अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या कामातून दूर केलं आहे.
2024-10-17 11:12:01
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे, आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे होणार आहे.
2024-10-04 22:16:27
केंद्र सरकारने तिरूपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरणात गंभीर दखल घेत आंध्रप्रदेश सरकारकडे अहवाल मागवला आहे.
2024-09-20 16:22:01
दिन
घन्टा
मिनेट